संत्रा व मोसंबी फळगळतीवर तात्काळ उपाययोजना करा- सुनील केदार ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री
काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना मागील वर्षापासून दोन्ही बहारांमधील फळगळतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या
National Media News 23/08/2021 Maharshtra


