भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे कार्यक्रमप्रसंगी पुस्तक प्रकाशन
जळगाव ः निबंध म्हणजे मूल्यात्मक जीवननिष्ठेचे सारतत्त्व आहे. समाजशास्त्र, व्यवहारशास्त्र, तत्त्वज्ञान, निसर्गवर्णन ही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखनाची यशस्वी चतुःसूत्री होती, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू पी. पी. पाटील यांनी
National Media News 24/08/2021 National


