शेतकर्यांच्या कृषीपंपाना राञी ऐवजी दिवसा विजपुरवठा करण्रायात यावाअसे मागणीचे निवेदन देतांना - तालुकाध्यक्ष डाॅ.राहुल दाभाडे, वंचित बहुजन आघाडी युवा तालुकाध्यक्ष सह अदी कार्यकर्ते
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी देणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे, शेतकर्यांच्या कृषीपंपाना राञी ऐवजी दिवसा विजपुरवठा करावा
National Media News 20/12/2023 Maharshtra



